शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

ऊस दर आंदोलन चिघळणार, स्वाभिमानीचा ११ रोजी चक्का जामचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 16:03 IST

साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत दिला.

ठळक मुद्देसाखर पट्ट्यातील ऊस दर आंदोलन चिघळणार११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा

सांगली : साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत दिला.यंदाच्या ऊस हंगामात अद्याप कोणताही तोडगा निघाला नसताना साखर कारखानदारांनी परस्पर हंगाम सुरू करण्याची तयारी सुरु केली आहे, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरु करु देणार नसल्याचा इशारा दिला आहे. जर कारखाने सुरु झाले तर, एकरकमी ३२१७ रुपये मान्य असे समजू, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे स्वरुप सांगलीत जाहीर केले आहे. ११ नोव्हेंबर रोजी ऊस पट्ट्यात सर्वत्र  चक्का जाम करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या काळात महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून गावागावात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. हे आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला आहे.संघटनेतर्फे तशा आशयाची लेखी पत्रे प्रत्येक कारखान्याच्या प्रशासनाला देण्यात येणार आहेत. तोडगा न काढता दडपशाहीच्या मागार्ने हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असेही संघटनेने म्हटले आहे.दिवाळी संपताच शुक्रवार किंवा शनिवारपासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतल्याने संघटनाही आक्रमक बनली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कोडोली येथील ऊस परिषदेत एफआरपी व जादा २०० रुपये देण्याची मागणी करण्यात आली.उसाला चांगला भाव देण्यासाठी प्रसंगी सरकार तिजोरी रिकामी करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे त्यानुसार एफआरपी व जादा २०० रुपये मिळाल्याशिवाय ऊस पुरवठा करायचा नाही, असा निर्णय शेतक?्यांनीच जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत घेतला आहे.कोणत्याही कारखान्याने शेतक?्यांनी मागणी केलेले अंतिम बिल व यंदाच्या पहिल्या उचलीसंदर्भात कारखान्याची भूमिका काय आहे? याबद्दल स्पष्ट केलेले नाही. पोलिसांच्या बळाचा वापर करून कारखाना सुरू करणार असल्याचे आम्हाला समजले आहे. ऊसदराचे कोणतेही धोरण जाहीर न करता हंगाम सुरू केल्यास संघटना ते चालू देणार नाही, असेही म्हटले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरSangliसांगलीSatara areaसातारा परिसरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना