शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दर आंदोलन चिघळणार, स्वाभिमानीचा ११ रोजी चक्का जामचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 16:03 IST

साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत दिला.

ठळक मुद्देसाखर पट्ट्यातील ऊस दर आंदोलन चिघळणार११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा

सांगली : साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत दिला.यंदाच्या ऊस हंगामात अद्याप कोणताही तोडगा निघाला नसताना साखर कारखानदारांनी परस्पर हंगाम सुरू करण्याची तयारी सुरु केली आहे, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरु करु देणार नसल्याचा इशारा दिला आहे. जर कारखाने सुरु झाले तर, एकरकमी ३२१७ रुपये मान्य असे समजू, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे स्वरुप सांगलीत जाहीर केले आहे. ११ नोव्हेंबर रोजी ऊस पट्ट्यात सर्वत्र  चक्का जाम करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या काळात महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून गावागावात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. हे आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला आहे.संघटनेतर्फे तशा आशयाची लेखी पत्रे प्रत्येक कारखान्याच्या प्रशासनाला देण्यात येणार आहेत. तोडगा न काढता दडपशाहीच्या मागार्ने हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असेही संघटनेने म्हटले आहे.दिवाळी संपताच शुक्रवार किंवा शनिवारपासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतल्याने संघटनाही आक्रमक बनली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कोडोली येथील ऊस परिषदेत एफआरपी व जादा २०० रुपये देण्याची मागणी करण्यात आली.उसाला चांगला भाव देण्यासाठी प्रसंगी सरकार तिजोरी रिकामी करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे त्यानुसार एफआरपी व जादा २०० रुपये मिळाल्याशिवाय ऊस पुरवठा करायचा नाही, असा निर्णय शेतक?्यांनीच जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत घेतला आहे.कोणत्याही कारखान्याने शेतक?्यांनी मागणी केलेले अंतिम बिल व यंदाच्या पहिल्या उचलीसंदर्भात कारखान्याची भूमिका काय आहे? याबद्दल स्पष्ट केलेले नाही. पोलिसांच्या बळाचा वापर करून कारखाना सुरू करणार असल्याचे आम्हाला समजले आहे. ऊसदराचे कोणतेही धोरण जाहीर न करता हंगाम सुरू केल्यास संघटना ते चालू देणार नाही, असेही म्हटले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरSangliसांगलीSatara areaसातारा परिसरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना