शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

...म्हणून एसटी कर्मचाऱ्यांसोबतच्या वाटाघाटी फिसकटल्या, तिढा सुटण्याऐवजी झाला अधिक गुंतागुंतीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 3:52 AM

वेतनाच्या मुद्द्यावरून एसटीत ‘न भूतो...’ असा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी प्रशासनाने चर्चांचे सत्र सुरू केले. त्यानुसार बुधवारी तब्बल सहा तास झालेल्या या चर्चेत संपाबाबत निकाल अपेक्षित होता.

- महेश चेमटेमुंबई : वेतनाच्या मुद्द्यावरून एसटीत ‘न भूतो...’ असा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी प्रशासनाने चर्चांचे सत्र सुरू केले. त्यानुसार बुधवारी तब्बल सहा तास झालेल्या या चर्चेत संपाबाबत निकाल अपेक्षित होता. मात्र, कोणत्याही ठोस निर्णयाविना बैठक संपली. प्रशासन आणि संघटना या दोघांनीही ताठर भूमिका घेतल्याने वाटाघाटी फिसकटल्या.बुधवारी सायंकाळी ७ वाजता एसटी प्रशासन आणि शिष्टमंडळ यांची चर्चेची फेरी सुरू झाली. सुरुवातीला प्रसारमाध्यमांमधील वृत्तांकनावर घमासन झाले. त्यामुळे सुरुवातीलाच वातावरण चांगलेच तापले. राज्यातील विविध आगारांमधील निषेध यात्रा, पुतळे जाळणे, या विषयांनाही या बैठकीत स्पर्श झाला. समाजमाध्यमांमध्ये ‘निगेटिव्ह’ प्रतिमा तयार होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.‘आताच सातव्या वेतन आयोगाचा हट्ट का?’ असा सवाल एसटी प्रशासनाकडून विचारण्यात आला. मुळात राज्य सरकारची आर्थिक स्थिती नाजूक आहे. परिणामी, राज्य सरकारदेखील आयोग लागू करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ‘राज्य सरकारला जेव्हा मिळेल, तेव्हा एसटी कर्मचाºयांना देऊ’, असे लिहून देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.तथापि, लिखित देता येणे शक्य नसल्यामुळे सातवा वेतन आयोगाचा मुद्दा बाजूला राहिला. त्यानंतर चर्चेला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आणि नंतर बैठक संपल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.प्रशासनाने देऊ केले अवघे १२०० कोटीशिष्टमंडळाने एसटी कर्मचाºयांसाठी ४,५०० कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर २२०० कोटींपर्यंत खाली येण्याची तयारी शिष्टमंडळाने दर्शवली. मात्र, प्रशासनाने १२०० कोटीच देऊ, असे सांगितले. त्यामुळे चर्चेचा तिढा सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा बनला. प्रशासनाने २.५७ गुणोत्तरानुसार वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळासमोर ठेवला. त्या वेळी यात त्रुटी असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शिष्टमंडळाने त्यांचा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला. हा प्रस्ताव ३.५० गुणोत्तराचा प्रस्ताव होता.

टॅग्स :ST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार