शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शरद पवारांनी 'हा' सल्ला द्यायला हवा : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 12:42 IST

केंद्र सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. केंद्र सरकारने आणखी काय करायला पाहिजे हे मला समजत नाही..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधी पक्ष सोडताना दिसत नाही.शरद पवार यांनी पण केंद्र सरकारवर कृषी कायदे व शेतकरी आंदोलन यावरून अनेकदा निशाणा साधला आहे. तसेच काही सल्ले देखील दिले आहेत.  पवार यांनी शेतकरी कायद्याबाबत रविवारी रात्री एक ट्विट केले. त्या ट्विटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच पवारांनी खरं तर आता शेतकऱ्यांना घरी जाण्याचा सल्ला द्यावा अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, लोकसभा आणि राज्यसभेत हे कृषी कायदे ज्या दिवशी पारित करण्यात आले त्यावेळी कायद्याबाबत चर्चा व्हायला हवी होती असे जर शरद पवारांना अपेक्षित होते तर त्यादिवशी त्यांनी राज्यसभेत उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र ते अनुपस्थित राहिले. 

पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. केंद्र सरकारने आणखी काय करायला पाहिजे हे मला समजत नाही. तसेच आता न्यायालयाने कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला दीड वर्षांसाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे या कालावधीत चर्चा घडणार असून शेतकरी वर्गाला विश्वासात सुद्धा घेतले जाणार आहे. पण तरी हा आडमुठेपणा सुरु आहे. त्याचमुळे आता शरद पवार यांनीच शेतकर्‍यांना आपापल्या घरी जाण्याचा सल्ला द्यायला हवा, कारण आता शेतकऱ्यांचे बर्‍यापैकी समाधान झाले आहे. 

देशातील शेतकऱ्यांना सुखी आणि सुरक्षित करणारा अर्थसंकल्पपंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांना सुखी आणि सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातूनच शेतकर्‍यांना भरीव तरतूदी मिळतील अशी अपेक्षा आहे. तसेच मध्यम वर्गाची अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्प कितीही मोठा असला तरी नेते केवळ अंदाज बांधू शकतात. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारFarmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण