शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

'शहा-ठाकरे भेटीत मुख्यमंत्री बदलाची चर्चा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 03:52 IST

अपयशी मुख्यमंत्री बदलला तरी राज्यात सत्तांतर अटळ असल्याचे चव्हाण यांनी म्हटले

सांगली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात मुंबईतील भेटीत मुख्यमंत्री बदलावर चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सांगलीत केला. शिवसेनेने नेतृत्व बदलाची मागणी पुढे केली असून, अपयशी मुख्यमंत्री बदलला तरी राज्यात सत्तांतर अटळ असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी चव्हाण सांगलीत आले होते. त्यांनी महापालिका क्षेत्रातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटीलही होती.चव्हाण म्हणाले, राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा अमित शहा व उध्दव ठाकरे यांच्या मुंबईतील भेटीनंतर सेनेतून सुरु आहे. याचा अर्थ या भेटीतच मुख्यमंत्री बदलाची चर्चा झाल्याची व काही नावे यासाठी पुढे आल्याची शक्यता आहे. सरकार चालविण्यासाठी अनुकूल परिस्थिती, एकहाती निर्णय घेण्याचे अधिकार व बहुमत असतानाही देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्वात अपयशी मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे सरकारच्या शेवटच्या काळाता मुख्यमंत्री बदलला तरीही, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात परिवर्तन अटळ असल्याचे मतही चव्हाण यांनीव्यक्त केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmarathaमराठाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण