शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

'शहा-ठाकरे भेटीत मुख्यमंत्री बदलाची चर्चा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 03:52 IST

अपयशी मुख्यमंत्री बदलला तरी राज्यात सत्तांतर अटळ असल्याचे चव्हाण यांनी म्हटले

सांगली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात मुंबईतील भेटीत मुख्यमंत्री बदलावर चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सांगलीत केला. शिवसेनेने नेतृत्व बदलाची मागणी पुढे केली असून, अपयशी मुख्यमंत्री बदलला तरी राज्यात सत्तांतर अटळ असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी चव्हाण सांगलीत आले होते. त्यांनी महापालिका क्षेत्रातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटीलही होती.चव्हाण म्हणाले, राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा अमित शहा व उध्दव ठाकरे यांच्या मुंबईतील भेटीनंतर सेनेतून सुरु आहे. याचा अर्थ या भेटीतच मुख्यमंत्री बदलाची चर्चा झाल्याची व काही नावे यासाठी पुढे आल्याची शक्यता आहे. सरकार चालविण्यासाठी अनुकूल परिस्थिती, एकहाती निर्णय घेण्याचे अधिकार व बहुमत असतानाही देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्वात अपयशी मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे सरकारच्या शेवटच्या काळाता मुख्यमंत्री बदलला तरीही, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात परिवर्तन अटळ असल्याचे मतही चव्हाण यांनीव्यक्त केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmarathaमराठाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण