शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे, काँग्रेसची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 12:12 IST

मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण होता कामा नये, असे बजावत पटोले म्हणाले की, मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या वातावरणाचा लाभ सत्ताधारी उठवू इच्छित असतील तर त्यात ते कधीही   यशस्वी होणार नाहीत.

छत्रपती संभाजीनगर : समाजा-समाजात दुही माजेल, असे वर्तन कुणी करू नये. जातीनिहाय जनगणना करून, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून  लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या-त्या समाजाला आरक्षण द्यावे, ही काँग्रेसची भूमिका असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष  नाना पटोले यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. 

मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण होता कामा नये, असे बजावत पटोले म्हणाले की, मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या वातावरणाचा लाभ सत्ताधारी उठवू इच्छित असतील तर त्यात ते कधीही   यशस्वी होणार नाहीत. कारण, त्यांनी सर्वांनाच आरक्षण देतो, अशा थापा मारून सत्ता हाती घेतली आणि ते कुणालाच आरक्षण देऊ शकत  नाहीत, हे आता जनतेलाही समजले आहे. 

तुम्ही मुख्यमंत्री होणार का? तुम्ही मुख्यमंत्री होणार का, या थेट प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण उद्गारले, हा अवघड प्रश्न आहे. मी काही सांगू शकणार नाही. (बाजूलाच बसलेल्या नाना पटोलेंकडे पाहत) अध्यक्ष सांगू शकतील. नानाभाऊंच्या मागे आम्ही भक्कमपणे आहोत. पटोले म्हणाले, सध्या भाजपला हद्दपार करणे, हा आमचा हेतू आहे. मुख्यमंत्री कुणाला करायचे, हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसreservationआरक्षण