शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 08:21 IST

हे प्रकरण मध्येच ‘डिसमीस’ केले. मुस्लीम समाजाला खरोखर  न्याय देता येत असेल, तर आयोग लागू करण्याचे आश्वासन द्यावे.

 बाळापूर (जि. अकोला)  : १९९२ मध्ये  बाबरी मशीद पाडल्यानंतर श्रीकृष्ण आयोग  गठित करण्यात आला होता; परंतु  तो लागू केला नाही. महाविकास आघाडीने निवडणुकीपूर्वी तो आयोग लागू करण्याची घोषणा करावी, असे आवाहन   वंचित  बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर  यांनी केले. धर्म धोक्यात नाही, तर आरक्षण धोक्यात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

ते म्हणाले की, काँग्रेसने श्रीकृष्ण आयोग गठित केला होता. यात सुनावणी व दोषारोप झाले. या आयोगावर  राज्य शासनाने १९९६ मध्ये  सर्वोच्च न्यायालयात पिटिशन दाखल केले. न्यायालयाने आयोग लागू करण्याचा  अधिकार  राज्य सरकारला दिला. हे प्रकरण मध्येच ‘डिसमीस’ केले. मुस्लीम समाजाला खरोखर  न्याय देता येत असेल, तर आयोग लागू करण्याचे आश्वासन द्यावे.

बाळापूर येथे झाली बॅगेची तपासणी

पोलिसांच्या सहकार्याने सत्ताधाऱ्यांचे पैसे नियोजित स्थळी पोहोचविण्यात येत असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना केला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ॲड. आंबेडकर हे बाळापूर येथे आले होते. यावेळी हेलिपॅडवर निवडणूक प्रशासनाकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी बॅग तपासणीच्या विषयावर महायुती सरकारवर हल्ला चढविला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरreservationआरक्षण