शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

राज यापुढेही माझा प्रेक्षक राहील, नाना पाटेकरांचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 3:14 AM

राजकीय मंच आणि कलाकारांचा मंच वेगळा असतो. फेरीवाल्यांविषयी मला जे वाटते ते मी त्या वेळी राज ठाकरेंना बोललो.

पुणे : राजकीय मंच आणि कलाकारांचा मंच वेगळा असतो. फेरीवाल्यांविषयी मला जे वाटते ते मी त्या वेळी राज ठाकरेंना बोललो. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे राज माझा कालही प्रेक्षक होता आणि यापुढेही राहील, अशा शब्दांत अभिनेते नाना पाटेकर याने राज ठाकरे यांच्याशी असलेल्या वादावर सोमवारी पडदा टाकला. राजकारणात जाणार नसलो तरी नट म्हणून सतत व्यक्त होत राहीन, असेही नाना म्हणाला.पत्रकारांशी बोलताना नाना म्हणाला, त्या वेळेस मी आपलेपणाच्या भावनेतूनच बोललो होतो. थोडी कुरबूर होत असतेच. त्या वेळचा विषय तेव्हाच सोडून द्यायचा असतो. त्यामुळे ते माझा आगामी चित्रपट नक्की पाहतील. मी कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही. त्यातूनही समजा गेलोच तर पक्षप्रमुखालाच शिव्या घालत आठवडाभरात सर्व पक्ष फिरून घरी बसेन. आज समाजात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. ती सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यामागे वाढती लोकसंख्या हे मूळ कारण आहे. लोकांनी माझीजात पाहून माझ्या अभिनयावर प्रेम केले नाही. प्रत्येकाच्या मनगटामध्ये जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन समाजाचा स्तर वाढविला पाहिजे, अशी अपेक्षाही नानाने व्यक्त केली.प्रतिसेन्सॉर नको‘पद्मावत’ चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना नाना म्हणाला, चित्रपटाला एकदा सेन्सॉरने मान्यता दिल्यावर त्यावर प्रतिसेन्सॉर नसावा. आपला विरोध हा आपल्यापुरता मर्यादित ठेवावा. तरीही चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्यामुळे त्यावर सेन्सॉर हवाच, असेही पाटेकर यांनी सांगितले.

टॅग्स :hawkersफेरीवालेRaj Thackerayराज ठाकरेNana Patekarनाना पाटेकर