शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तूरखरेदीसाठी शेतकऱ्यांना विचारली जातेय जात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 5:09 AM

शेतकऱ्यांतून संताप व्यक्त

हिंगोली : यंदा दोन वर्षांनंतर पुन्हा शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्रावर गर्दी केली आहे. बाजारात असलेला भाव व नाफेडचा हमीभाव यातील तफावतीचा हा परिणाम आहे. मात्र, या ठिकाणीही माल विकायचा झाला, तर चक्क जात विचारली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.वसमत, कळमनुरी, हिंगोली, जवळा बाजार, जवळा, पानकनेरगाव, साखरा या ठिकाणच्या केंद्रांवर तूरखरेदी करण्याआधी नोंदणी करताना शेतकऱ्यांना जात किंवा प्रवर्ग विचारला जात आहे. ही माहिती भरल्याशिवाय संगणकावरील प्रक्रियाच पूर्ण होत नाही. या रकान्यात ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण प्रवर्ग आणि इतर हे उल्लेख आहेत. त्यामुळे शेतकरी गोंधळून जात आहे. प्रवर्ग कोणताही असला, तरीही त्या शेतकºयांना भाव कमी अथवा जास्त मिळणार नाही. मग हा उपद्व्याप कशासाठी? असा सवाल केला जात आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी सेनगाव तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात आम्हाला वेगवेगळी पिके घेणे माहीत आहे. आमची जात विचारून भावना दुखावत आहेत. त्यामुळे पणन महासंचालकांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी