शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

'माणसांपेक्षा मोदींना गाय-बैलांची चिंता जास्त'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 22:59 IST

समाजवादी पार्टीच्या सभेत अबू आझमींची टीका

अकोला : रेल्वे आणि एसटीमध्ये माणसांना बसायला जागा नाही. गर्दी करून लोक दररोज प्रवास करीत आहे. त्यांची कुणाला चिंता नाही. मात्र गायबैलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होते. माणसांपेक्षा मोदींना गाय-बैलांची चिंता जास्त आहे. गाय-बैलांची ऐवढीच चिंता असेल तर बजेटमध्ये तशी तरतूद करा. त्यांना जगवण्यासाठी उपाययोजना करा, असे आवाहन समाजवादी पार्टीचे नेते खासदार अबू आसिम आजमी यांनी केले. अकोल्यातील खुले नाट्यगृहात रविवारी रात्री आयोजित समाजवादी पार्टीच्या देश बचाओ-संविधान बचाओच्या जाहीर सभेत ते बोलत होते.ज्या मुस्लिमांनी ८०० वर्ष सत्ता गाजवली, त्यांना गद्दार ठरविले जात आहे. स्वातंत्र्य चळवळीत सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांसोबत लढा देत रक्त वाहणाऱ्या मुस्लिमांसोबत दुजाभाव केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ताज महल, लाल किल्ला सोडून धर्म मानणाऱ्यांनी मुस्लिमांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तान निवडला आणि सर्वधर्म मानणाऱ्या मुस्लिमांनी हिंदुस्तान निवडला. त्यामुळे हा देश कुणा एकाचा नाही, सर्वांचाच आहे, असे स्पष्ट करत आज देशात अनेक ठिकाणी मुस्लिमांना एकाकी गाठून बळजबरीने त्यांच्या तोंडून जय श्रीरामचे नारे वदवून घेतले जात आहे. मुस्लिमांना ठार मारले जात आहे. बनावट आरोपांमध्ये त्यांना अडकवले जात आहे असा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारAbu Azmiअबू आझमीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा