Nagpur News लुप्तप्राय झालेल्या धानाच्या प्रजातींपैकी ६० प्रजाती तब्बल ५० वर्षांनंतर भंडारा जिल्ह्यातील मातीवर उगवणार आहेत. भंडारातील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाला प्रायोगिक तत्त्वावर एनबीपीजीआर आणि भारतीय कृषी विज्ञान केंद्राकडून हे बीज मिळाले आहे. ...
Wardha news कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने घेतलेला संचारबंदी, जमावबंदीच्या निर्णय योग्य जरी असला तरी, या निर्णयाचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला असून, त्यांना मातीमोल भावात भाजीपाला विकावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ...
Gondia News वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती दूर व्हावी यासाठी सेवा संस्थेतर्फे लाेकसहभागतून जांभळी वनपरिक्षेत्रात जंगलामध्ये १३ बंधारे तयार करून वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
देशात फक्त ‘कू’ या समाजमाध्यम ॲपनेच नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार केला आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्विकार न केल्यामुळे इतर सोशल माध्यमांवर टांगती तलवार आहे. ...
Chandrapur news राजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक लांजेवार यांच्या रुग्णांनावरील वेगवेगळ्या उपचार पद्धतीने ते दवाखान्यातील देवदूतच असल्याची भावना रुग्णालयात मागील ३४ दिवसांपासून उपचार घेतल्यानंतर मंगळवारी सुटी होऊन सुखर ...
Tauktae Cyclone: मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांव्यतिरिक्त तौक्तेचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही ही मदत दिली जाईल. ...
Coronavirus in Maharashtra: . कोरोनाची लक्षणे नसलेली व्यक्ती गृहविलगीकरणात राहिली तर तिच्यापासून घरातील अन्य व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ शकते. हे लक्षात घेऊन रुग्णांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्यावर भर दिला जाईल. ...
Amravati news वरूड-शेंदूरजनाघाट येथून जवळच असलेल्या पुसली प्रकल्पातील शेकडो मासे मृतावस्थेत किनाऱ्यावर आले आहेत. ते मासे कशामुळे दगावले, याचे कारण अद्यापही कळू शकले नाही. ...
Nagpur News नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळ्याचा खटला चालवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधी, मानवाधिकार व माहिती अधिकार विभागाचे अध्यक्ष अॅड. आसिफ कुरेशी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्यामुळे राज्य ...
Nagpur News डॉ. बाबासाहेबांनी स्वतः केलेले धर्मांतर आणि त्यांनी दलितांना दिलेली दीक्षा ही रूढ अर्थाने केवळ धार्मिक अदलाबदल नव्हती. आपण केलेल्या कार्याचा परिणाम म्हणून दलितांना नंतरच्या काळात समृद्धीचे दिवस येणार आहेत; मात्र त्यांनी समृद्ध जीवनाचा मार ...