लातूर जिल्ह्यातील औसा नगरपंचायतीच्या निगडीत एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात ११ मार्च २०२२ पूर्वी जी प्रभाग रचना होती, त्यानुसार निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी होती. ...
जितेंद्र आव्हाडांना पुढे करून सनातनी दहशतवादाचा नवा फेक नॅरेटिव्ह पुढे आणण्याचा काँग्रेस व शरद पवार गटाचा कट आहे. उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे का, अशी विचारणा भाजपाने केली आहे. ...
कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या मागणीसाठी ४० वर्षे दिलेल्या लढ्याला यश आले आहे. यानिमित्ताने कोल्हापूर संस्थानकाळात असणाऱ्या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आठवणींना उजाळा मिळाला. ...