लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट "आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल "आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं? भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद
Maharashtra (Marathi News) सायबेरिया, रशिया आणि उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून तब्बल पाच ते सहा हजार किलोमीटरचा प्रवास करीत हे पक्षी दरवर्षी भारतात दाखल होतात ...
आता मतचोरीचा जो मुद्दा आम्ही उचलला. तो पुराव्यानिशी जनतेसमोर आला. सरकार निवडण्याचा अधिकार मतदाराला आहे परंतु आता सरकार मतदार निवडायला लागलेत हे घातक आहे असं शेलारांनी म्हटलं. ...
Nagpur : नुकतेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'मोंथा' चक्रीवादळाने विदर्भ, महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान केले. या वादळामुळे फार जीवितहानी झाली नाही. मात्र, इतिहासात अशा अनेक चक्रीवादळांनी जगभरात मोठा विध्वंस घडविला आहे. ...
१ जुलैनंतर ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण होतील त्या महाराष्ट्रातील तरुणांना मतदानाचा का अधिकार नाही? असा प्रश्न ठाकरेंनी विचारला आहे. ...
Dr. Narendra Jadhav News: त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल ५ डिसेंबरपर्यत सादर करण्यात येणार आहे. ...
प्रस्तावांची संथगती : आता प्रत्येक जिल्ह्यात १०० युनिटला मान्यता ...
११ वर्ष खडतर परिश्रम, अपयश पचवून श्रीकांतने पूर्ण केलं शासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न ...
Phaltan Doctor Death: अतितत्काळ विभागातील सेवा मात्र नियमितपणे सुरू राहणार आहे. ...
रोहित पवार यांनी मंत्र्यांच्या बंगल्याच्या कामात ३० कोटींचा घोटाळा सिद्ध झाल्याचे म्हणत महायुती सरकारवर टीका केली आहे. ...
प्रशासनाने हे काम अत्यंत जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या ...