नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
Maharashtra (Marathi News) स्पर्धा परीक्षा देणे झाले सुलभ : दिव्यांग कल्याण विभागाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर ...
ही रिक्षा चोरणारा अल्पवयीन वारजे भागातील रामनगर परिसरातील थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना मिळाली होती. ...
देव यांनी या प्रकाराला वाचा फोडताच टीएमसी आणि शिवसेना (यूबीटी) च्या महिला खासदारांनी याचा निषेध केला आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. १७ ऑगस्ट रोजी सुलता देव यांनी पीएमओला उद्देशून एक पोस्ट केली होती. ...
अतिवृष्टीमुळे घाटातील डोंगर उतारावरील माती व दगड घसरण्याची जोखीम सतत वाढलेली असून याचा परिणाम म्हणून दरडी कोसळत आहेत ...
- आयटी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्याची मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉयीने केली ...
Nagpur : बावनकुळे यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न यातून मेश्रामने केल्याचा आरोप गेडाम यांनी लावला ...
९० टक्के भरलेले डिंभे धरण ९५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. धरणात सतत येत असलेल्या पाण्यामुळे धरणाच्या पाच गेटद्वारे, तसेच कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे ...
बोगस केस, खोटी परवानगी : शेतकऱ्याच्या ५५५ सागवान झाडांची लूट! ...
Gadchiroli : जिमलगट्टा येथे अनोखे आंदोलन, वेधून घेतले लक्ष ...
तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेली सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाची सेवा पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...