मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाल्यामुळे राज्यभर कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नवीन पिकांची अद्याप लागवड झाली नसून ते पीक मार्केटमध्ये येईपर्यंत तेजी कायम राहणार आहे. ...
तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या सैनिकाने जिगर दाखवित ‘ब्रेनडेड’ आईच्या यकृत आणि मूत्रपिंडाचे दान केले. पोलिसांनीही आपले कर्तव्य बजावत रस्त्यावरची वाहतूक काही वेळासाठी थांबविली ...
‘राज्यात चांगला पाऊस पडू दे, आमचा शेतकरी, सामान्य माणूस सुखी होऊ दे, सर्वसामन्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याची शक्ती आम्हाला दे, असे साकडे पंढरीनाथाला घातले ...
पंढरपुरातून परतणाऱ्या भाविकांची अवस्था या अभंगातील ओवीतील माहेरवाशीण मुलीसारखी व्याकूळ झाली. विठुरायाच्या दर्शनाने कृतार्थ झालेल्या या वारकऱ्यांनी जड पावलांनी पंढरीचा निरोप घेतला़. ...
पंजाब हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व प्रमुख महानगरांतील महत्त्वाची, गर्दीच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. ...
घटनेच्या अनुच्छेद ३७१ (२) अन्वये राज्यात स्थापन करण्यात आलेली प्रादेशिक विकास मंडळे केवळ अनुशेष दूर करण्यासाठी नाहीत, तर राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण ...
विदर्भातील सिंचन प्रकल्प झपाट्याने पूर्ण करण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनमंच संघटनेने ‘फुटपाथ प्रदर्शन’ या अनोख्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. ...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी रमेश कदम याने मुंबईतील उच्चभ्रू पेडर रोडवर ८० कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
याकूब मेमनची फाशी व पंजाबमध्ये झालेला दहशतवादी हल्ला या दोन घटनांमुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून, ते गुंडांवर करडी नजर ठेवून आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व औरंगाबाद ...
पश्चिम बंगाल, राजस्थान आणि कर्नाटकवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह मुंबईत पाऊस जोमाने सक्रिय झाला आहे. मुंबई आणि उपनगरांत रविवार रात्रीपासून ...