स्थानिकांना सोबत घेऊन व्याघ्र संवर्धन करण्याची मोठी जबाबदारी वन विभागाची आहे. ती सांभाळत व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्राने मारलेली मुसंडी निश्चितच महत्त्वाची आहे. ...
शालेय विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये जसे शौर्य, वीरतेचे प्रशिक्षण दिले जाते, त्याच धर्तीवर आता एनजीसी (नॅशनल ग्रीन कॉफर्स) चे स्वरूप शालेय स्तरावर वाढवले जाईल. मुलांमध्ये इको क्लब, नेचर ...
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याच्या वकिलाने केंद्रीय गुप्तचर खात्याचे (सीबीआय) मुख्य तपास अधिकारी ओ.पी. छटवाल यांच्यावर केलेला आरोप स्वत: छटवाल यांनी फेटाळला आहे. ...
अवैध दारूविक्रीप्रकरणी १९९३पासून गडचिरोली जिल्ह्यात १० हजारांपेक्षा अधिक आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र पोलीस तपासातील त्रुटी व पुराव्यांअभावी न्यायालयात ...
राज्यातील ३ कृषी विद्यापीठांमधील रोजंदार मजुरांसाठी अच्छे दिन आले आहेत. अकोला, परभणी आणि दापोली कृषी विद्यापीठातील रोजंदार मजूर, तसेच कुशल व अर्धकुशल ...
पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी व वाहतुकीचे नियम गांभीर्याने पाळले जावेत यासाठी पुणे वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञान द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका ...
मुंबईतील प्रवेशाकरिता पाच टोलनाक्यांवर आकारण्यात येणारा टोल १ आॅगस्टपासून बंद करण्याच्या राज्यातील सरकारच्या घोषणेची अंमलबजावणी तीन महिने पुढे गेली आहे. ...
भारत २०२०पर्यंत जागतिक महासत्ता बनण्यासाठीचे स्वप्न पेरणारा महान वैज्ञानिक देशाने गमावला आहे. एक पे्ररणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले, या शब्दांत माजी राष्ट्रपती ...