नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत असल्या तरी शेतकरी वर्गाने खचून जाता कामा नये. उलटपक्षी उमेदीने कृषी क्षेत्रात नव्याने प्रयोग करावेत. विशेषत: शेतकऱ्यांच्या मुलांनी नव्या ...
स्थानिक व्यावसायिकांमार्फत पर्यटकांच्या सेवेसाठी प्रवासी होडी वाहतूक सुरू आहे. प्रवासी होड्यांची संख्या वाढत असून, बंदराची क्षमता पाहून किमान वर्षभर नव्या प्रवासी होडीस परवानगी देऊ नये. ...
राज्यात कोठेही पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोकणातल्या त्याच्या धारा मात्र कायम असतात, हे दरवर्षीचे चित्र यंदा बदलून गेले आहे. यंदा कोकणातही पावसाच्या धारा गोठल्या ...
मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारणीसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (एसपीपीएल) कंपनीने जमीन मालक, विकासकांकडून निविदा मागविल्या होत्या. त्याला ७५ जणांनी प्रतिसाद ...
प्रदूषण ही देशाची एक मोठी समस्या झाली आहे. ते कमी करण्यासाठी पुढील वर्षभरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस, कार आणि दुचाकी बाजारात आणल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय भृपूष्ठ ...
सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम परिसरात एकापेक्षा एक सरस योगी, साधूंची आश्चर्यकारक साधनेची लीला बघावयास मिळत आहे. जमिनीत ११ फूट खड्डा करून त्यामध्ये किमान महिनाभर ...
मुंबईच्या टॉपवर्थ उद्योग समूहाने नुकत्याच झालेल्या कोळसा खाणींच्या लिलावात ३४ दशलक्ष टन साठे असलेल्या दोन कोळसा खाणी मिळविल्या आहेत. टॉपवर्थ ऊर्जा अॅण्ड मेटल्स कंपनीने ...
लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली हैदराबादच्या एका विद्यार्थिनीच्या पालकाला २५ लाखांना ...
देशात सर्वाधिक अभयारण्य असलेले राज्य हे महाराष्ट्र ठरले आहे. ही संख्या २८वरून ४७वर पोहोचली आहे. अभयारण्यांच्या निर्मितीमुळे वन्यपशू, जंगलाचे संरक्षण करणे सुकर झाले आहे. ...