लातूरची पाणी टंचाई तीव्र आहे. त्यामुळे यात्रेकरुंसाठी राखून ठेवलेले उजनी धरणातील पाणी पंढरपूरमधून रेल्वेने लातुरला नेले जाईल,अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ...
गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मीसुद्धा सत्तेत असली तरी मलाही संघर्ष करावा लागत आहे. संघर्ष नसेल तर मी मुंडेची मुलगी कसली, असा सवाल ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण ...
मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांत राज्यात सर्वांत भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही स्थलांतर झालेले नाही किंवा मोठ्या संख्येने मजुरीची ...
धर्मादाय इस्पितळांमध्ये गरीब रुग्णांसाठी किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती आता तुम्हाला घरबसल्या मिळू शकेल. धर्मादाय आयुक्तालयाने त्यासाठी सुरू केलेल्या वेबपोर्टलचे ...
राज्यातील सिंचनाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ८० हजार कोटी रुपये लागणार आहेत. बहुसंख्य प्रकल्पांची निम्मापेक्षा अधिक कामे पूर्ण झाली; परंतु हे प्रकल्प रखडले आहेत. ...
भारताने शेजारधर्माच्या बाता केल्या तरी पाकने फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याचा हट्ट कायम राखल्याने पाकचे शेपूट वाकडेच राहणार याचा प्रत्यय आल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...