‘२६/११’चा हल्ला झाल्यावर त्या वेळी अतिरेक्यांचा प्रतिकार करणाऱ्या आठ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ५० जणांना त्यांच्या कर्तबगारीसाठी मंगळवारी राजभवनात सन्मानित करण्यात आले ...
मुंबईतील प्रकल्पांना होणारा विरोध लक्षात घेऊन एमएमआरडीएने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवडी न्हावा-शेवा प्रकल्पाबाबत नागरिकांना माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या ...
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे ‘बिगुल’ वाजल्यामुळे इच्छुक साहित्यिकांची मतदारांच्या भेटीगाठींसाठी लगबग ...
दुर्गापूर वेकोलीच्या वसाहतीत वास्तव्यास असलेल्या एका युवकाने त्याच्या प्रेयसीला लग्नाकरिता नकार दिल्याने संतापलेल्या प्रेयसीने त्याच्याच घरावर चढून पाच तास ‘वीरूगिरी’ केली. ...
गेल्या हंगामात गाळप करून ५० टक्क्यांपेक्षा जास्त रास्त व किफायतशीर मूल्य (एफआरपी) रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र एनपीएमुळे केंद्र सरकारच्या निकषात ...
बाळगंगा सिंचन प्रकल्पातील कामाचे कंत्राट एफ. ए. एन्टरप्रायझेसला मिळवून देताना सरकारचे ९२ कोटी ६३ लाख ४२ हजार ११० रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे सिंचन ...
बाळगंगा सिंचन प्रकल्पातील कामाचे कंत्राट एफ. ए. एन्टरप्रायझेसला मिळवून देताना सरकारचे ९२ कोटी ६३ लाख ४२ हजार ११० रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे सिंचन ...
केवळ रेल्वेची परवानगी रखडल्याने पुलांच्या बांधकामाला विलंब होऊ नये म्हणून राज्यात राज्य शासनाने एका समितीची स्थापना केली आहे. यामध्ये सात सदस्यांचा समावेश आहे. ...