गृह विभागाकडून पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. चार दिवसांपूर्वी उपायुक्त व साहाय्यक आयुक्तांच्या बदलीची चर्चा सुरू ...
देशभर बनावट कंपन्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून सुमारे तीन हजार कोटी रुपयांची ‘लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स’ची चोरी केली गेली असल्याची आयकर विभागाचा संशय ...
पेणमधील बाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर निलंबित तत्कालीन उपअभियंता राजेश रेठी आणि कंत्राटदार निसार खत्री यांना रात्री उशिरा अटक करण्यात अली. ...
नरेंद्र मोदी यांची गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयपीएलचे तत्कालीन अध्यक्ष ललित मोदी याने आपल्या एका सहकाऱ्याला ई-मेल पाठविला होता. ...
दिगंबर आखाडयाने बहिष्कृत केलेले तीन खालसे व आखाडा यांच्यात चतु:संप्रदायाच्या ध्वजावरुन रंगलेल्या वादाला महंत व बहिष्कृत खालशांच्या महंतांनी अखेर पूर्ण विराम दिल्याने ...
एमएसएन आणि हॅथवे दरम्यानच्यावादामुळे मुंबई आणि देशभरातील अन्य शहारांत ‘एमएसएन’ चॅनल्सचे प्रक्षेपण थांबविण्यात आल्याने ग्राहकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे ...
शहरातील एंट्री पॉर्इंटवर टोल बंद करण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल लवकरच येणार असून त्यानंतर हलक्या चारचाकी वाहनांवरील टोलबंदी करण्याबाबत ...
मुंबईमध्ये कांद्याचे दर ८० रुपयांवर गेले असले तरी त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. बाजार समितीमध्ये फक्त १० टक्केच माल स्वत: शेतकरी पाठवतात. उर्वरित ९० टक्के ...
स्थानिक संस्था करामध्ये दीडशे कोटी रुपयांची तूट अपेक्षित असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात विविध विभागांना वसुलीचे जे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले ...
अधिकाऱ्यांच्या मनात ‘मी सरकारी सेवक आहे’ ही भावना येणे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, ही भावना ठेवून काम करा. स्वत:बद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण करा. ...