देशाच्या कॉर्पोरेट जगतातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या इंद्राणी मुखर्जीला (४५) ज्या तरुणीच्या हत्येसाठी खार पोलिसांनी बेड्या ठोकल्या ती तरुणी तिची बहीण ...
मुंबईत मेट्रोचे ११८ किमी मार्गाचे जाळे उभारण्यासाठी राज्य शासनातर्फे ३५ हजार ४00 कोटी रुपये बुधवारी मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस ...
लोकल डब्यातील आसने आधीच आरक्षित करुन अन्य प्रवाशांना अडथळा निर्माण करणाऱ्या टोळक्यांना आळा घालण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेच्या आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) घेण्यात आला आहे. ...
सिंहस्थाची पहिली आणि सगळ््यात मोठी पर्वणी २९ आॅगस्ट रोजी असल्याने सुरक्षा व बंदोबस्ताचा भाग म्हणून २८ आणि २९ आॅगस्ट रोजी नाशिक शहरात कोणत्याही वाहनाला ...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील ७२ तासांसाठी पूर्व आणि मध्य भारतासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला भारतीय हवामानशास्त्र विभागाने ...
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी ५ सप्टेंबर रोजी असलेल्या शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. प्राथमिक शिक्षकांप्रमाणे माध्यमिक ...
एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी नव्या बसेस आणण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २0१६ पर्यंत १,८00 बसेसची बांधणी होऊन त्या ताफ्यात आणल्या जाणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले. ...
नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटकाळात शेतकऱ्यांना टिकाव धरता यावा, यासाठी शाश्वत कृषी विमा उत्पादने विकसित करावीत, असे आवाहन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद ...
गुजरातमध्ये आरक्षणाच्या मागणीवरून पटेल समाजाचे आंदोलन पेटले असताना महाराष्ट्रात तब्बल ७५ जाती आरक्षण मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर अनेक जातींना आपला ...