कोयना धरणातल्या वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीतून थेट समुद्रात वाया जाणाऱ्या ६७.५ टीएमसी पाण्याचा लाभ मुंबई आणि परिसराला नजीकच्या भविष्यात मिळणार आहे. ...
गेले १८ वर्षे नव्या रिक्षा परवान्यांवर असलेली बंदी उठवली खरी, परंतु नवे परवाने मिळण्याकरिता मराठी बोलता येणे सक्तीचे करण्यात आल्याने सरकारचा हा निर्णय वादग्रस्त ...
मराठी दिवाळी अंकांच्या जगतात लोकमत ‘दीपोत्सव’ने एक लाखाहून अधिक प्रतींच्या विक्रीची नोंद करीत अभूतपूर्व सन्मान मिळविला आहे. आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशनने ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी वैमानिकाच्या समयसूचकतेने राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना टळली. वैमानिकाने या घटनेची तक्रार हवाई वाहतूक नियंत्रण ...
देशात उद्योजकतेचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया’ उपक्रम सुरू केला आहे. परंतु तंत्रज्ञान व उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य उपयोगाने त्यास यश मिळू शकते. ...
जपानमधील उद्योगांकडून महाराष्ट्रात २० ते २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी केला. शिवाय जागतिक बँकेच्या सर्वेक्षणात ...
यापुढे चिक्कीचा पुरवठा करू नका व कंत्राटदारांना पैसेही देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी ...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने ‘नाम’ फाउंडेशन या धर्मदाय संस्थेची स्थापना केली असून, संस्थेच्या माध्यमातून ...
अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंपाठोपाठ हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता अक्षयकुमारही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीसाठी सरसावला आहे. ...