माहिती अधिकार कायद्यांतर्गत सरकारी कामकाजाची माहिती जनतेसमोर येत असली तरी ही माहिती मिळविणाऱ्या कार्यकर्त्यांचा जीव सुरक्षित नाही. माहितीच्या अधिकाराचा वापर ...
चित्रपट व टीव्ही मालिकांमधील महिला आयपीएस अधिकारी, एअरहोस्टेसची भूमिका पाहून १६, १७ वर्षांच्या तिघा युवतींनी त्यांच्याप्रमाणे बनण्याचा निर्णय घेतला आणि कसलाही विचार ...
मराठवाडा व अन्य काही जिल्ह्यांमधील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा खाली आलेली असताना तत्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. ...
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील घरांची लॉटरी नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात काढण्याची घोषणा म्हाडाने केली आहे. त्यानुसार मंडळाने हालचाली सुरू केल्या ...
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून आणखी काही विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी-वसई रोड-रत्नागिरी आणि मडगाव-वसई रोड- मडगाव ...
राज्यात निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष व सध्याच्या दुष्काळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच जबाबदार आहेत, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील ...
राज्यातील काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती तोळामासा झाल्याने त्यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यामुळे शेजारील जिल्ह्यातील जिल्हा ...