ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची योजना लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिरजेत रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत ...
न्यायाधीश अनुप जवळकार यांच्या आत्महत्याप्रकरणी गुरुवारी रात्री चार न्यायाधीश व प्राधिकरण सदस्याविरुध्द चांदूररेल्वे पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. ...
शिंगणापूर देवस्थानमधील समतेच्या लढाईला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्या आक्रमक आंदोलनामुळे अखेर यश आले. मात्र, ही लढाई १८ वर्षांपासून सुरू होती. ...
राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढणे हेच शेतकरी आत्महत्येच्या कारणापैकी एक प्रमुख कारण आहे. साखर सम्राटांनी १७७ कारखाने आजारी पाडून त्यातील ४४ कारखाने विक्री केले ...
करवीरनिवासिनी अंबाबाई देवीस गतवर्षी नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी देवस्थानकडून शालू अर्पण करण्यात आला होता. त्याचा अर्थात साडी प्रसादाचा लिलाव आज, शुक्रवारी गुढीपाडव्यादिवशी आयोजित केला होता. ...
दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या पत्नीस एकाने कठोरा येथे गुढी पाडव्याला पहाटे डोक्यात कुदळ घालून खून केला. आरोपीला अटक केल्याशिवाय विवाहितेवर अंत्यसंस्कार न करण्याचा नसल्याचा पवित्रा घेतला ...