राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य राज्याचे चार तुकडे करा म्हणतात. कोण ते मागो वैद्य? काय मागू ते मिळेल काय, म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करणार. ...
मुंबईत शुक्रवारी मुंबईचे कमाल तापमान ३६.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, एप्रिल महिन्यात आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या कमाल तापमानाचा हा उच्चांक आहे. ...
सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांचा प्रवास विनाअपघात व सुरक्षित होण्यासाठी नियमितपणे प्रयत्न करण्यात येतात. ...
तपास यंत्रणेसमोर आव्हान उभे केलेल्या सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी भारतीय रेल्वेचे रेलटेल कॉर्पोरेशन हे महाराष्ट्राच्या पोलीस दलाला सहकार्य करणार आहे ...
मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची योजना लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिरजेत रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत ...