भाषेबद्दलचा अहंकार सोडून तिचा आदर करण्यास शिका. भाषेचा मुद्दा महत्वाचा की नागरिकांची सोय? असा सवाल विचारत मा.गो.वैद्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. ...
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात लढा देण्यात महत्वाची भूमिका निभावणा-या निवृत्त लॅब्रॅडोर कुत्रा मॅक्सचा काल मृत्यू झाला. ...
‘भारतमाता की जय’ म्हणणे ही भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे आणि तीच भारतीय असल्याची पावती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी शुक्रवारी केले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी शनी चौथरा महिलांसाठी खुला करून परिवर्तनाची गुढी उभारली ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य राज्याचे चार तुकडे करा म्हणतात. कोण ते मागो वैद्य? काय मागू ते मिळेल काय, म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करणार. ...