लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्याहून निघालेले रेल्वे टँकर मिरजेत शनिवारी रात्री पोहोचले. मिरज स्थानकातील यंत्रणेमार्फत टँकर भरण्याची क्षमता नसल्याने चार दिवसात ...
आयपीएल क्रिकेटचे सामने राज्यात खेळवण्यावरुन सुरु असलेल्या वादावर क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राज्य सरकारला 'महसूल हवा की पाणी' ? हे तुम्हीच ठरवा असं सांगितलं आहे ...
मुंबईतील सर्व ज्वेलर्सना पाठींबा देण्यासाठी, त्यांना समर्थन देण्यासाठी व त्यांना साथ देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी १२ एप्रिलला झवेरी बाजारला भेट देणार आहेत ...
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आणि विनोद तावडेंच्या आश्वासनानंतर मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेतला असून संध्याकाळी सहा वाजल्यापासून कामावर रुजू होणार आहेत ...
गाडी पेटली नसून आत्महत्या करण्यासाठी चालकाने गाडी पेटवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे ही आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे ...
आयपीएल क्रिकेटचे सामने राज्याबाहेर गेले तरी चालेल, पण या सामन्यांसाठी कोणत्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे ...