एसटी कर्मचाऱ्यांनाही तिकिटे काढण्यासाठी भाग पाडले जात असून, त्या जाचातून त्यांची मुक्तता करावी आणि कामगार करारातील १२ कलमे वगळू नयेत, या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास एसटी बंदची हाक द्यावी लागेल ...
बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी आव्हान बनले असताना अनंत मुकेश अंबानी याने मात्र, अथक प्रयत्नाने १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटवले आहे. ...
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी केलेल्या अतिरिक्त औषध साठ्यापैकी लाखो रुपयांची औषधे नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांकडून ...
हिंदूकुश पर्वताच्या भागात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाने दिल्लीसह उत्तर भारताच्या मोठ्या भागाला हादरून सोडले असले तरी महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. ...
पुणे विद्यापीठाने परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा २ मेऐवजी येत्या २६ एप्रिलपासून सुरू होणार ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी अलीकडे चिथावणीखोर वक्तव्ये करीत आहेत. अशा वक्तव्यांद्वारे ते देशातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. दुसरीकडे केंद्र सरकार संविधानात बदल ...