मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी घटल्याने भविष्यातील जलनियोजनाचा विचार करत महापालिका प्रशासनाने २० टक्के पाणीकपात लागू केली. ...
राज्यातील दुष्काळाच्या भीषण संकटावर तातडीचा उपाय म्हणून उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यांसारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणीपुरवठा राज्य सरकारने ...
शीना बोराची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सोडाच, पण तिची हत्या झाली याची साधी कुणकूणही पोलिसांना लागणार नाही, असा अतिआत्मविश्वास मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला ...
शीनाला ठार केल्यानंतर इंद्राणीने शीनाच्या नावाने बोगस ई-मेल अकाउंट सुरू केले होते. या अकाउंटवरून इंद्राणी स्वत: इतरांना मेल करत होती. शीना जिवंत आहे, हे भासवण्यासाठी ...
दीनानाथ नाट्यगृहात कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या संस्थांना त्यासाठी लागणारे विविध परवाने मिळवून देण्याचे काम मोबदला घेऊन खासगी स्वरूपात करून देणाऱ्या अनिल हळणकर नावाच्या व्यक्तीला ...
महानगरांमध्ये बेघर नागरिकांसाठी रात्रनिवारा केंद्र सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, नवी मुंबईमध्ये फक्त एक व मुंबईत कायमस्वरूपी एकही केंद्र सुरू केलेले नाही. ...
गृह विभागाने अलीकडे काढलेले परिपत्रक हे आधीच्या आघाडी सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच काढलेले आहे, ...
राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जटील बनला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना न केल्यास जनभावना भडकून ...
सेवाशर्तीनुसार व सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता, नैसर्गिक न्यायाचे कोणतेही तत्त्व न पाळता एकतर्फी व आकस बुद्धीने सार्वजनिक बांधकाम विभागातील ...