भावाला नोकरी लावण्यासाठी दिलेले ५० हजार रुपये वसूल करण्यासाठी रंगनाथ तोरडे गॅँगने गुंगा आरडे यांच्या कामठी (ता. श्रीगोंदा) येथील घरावर दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले ...
शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सेवाभावी संस्थांच्या मदतीने खेडी (ता. जळगाव) शिवारातील तब्बल ७ एकर परिसरात ‘जल हैं तो कल हैं’ असा संदेश देणारी विश्वविक्रमी रांगोळी ...
महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट वाढत असून त्यावर उपाययोजना करण्यात केंद्र व राज्य शासन अपयशी ठरले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील १९ हजार ५१६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ...
येथील ऐतिहासिक कळंबा तलावात गाळ काढण्याचे काम सुरू असताना शनिवारी दुपारी सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक जुना शहराच्या पहिल्या पाणी योजनेच्या पाण्याचा पाट आढळला. ...
राज्याच्या इतिहासात हा सर्वाधिक संकटाचा काळ असून विदर्भ, मराठवाड्यात मोठे जलसंकट उभे ठाकले आहे. पाणी अडविण्यासाठी ब्रीज कम बंधारा संकल्पना राबवून भविष्यातील अशा ...
सराफांच्या कामबंद आंदोलनामुळे सुमारे दीड महिन्यापासून रोजगार नसल्याने हताश झालेल्या एका तरुण सुवर्ण कारागिराने शनिवारी दुपारी येथे पेटवून घेऊन आत्महत्या केली. ...
ठाण्याच्या वागळे इस्टेट जुनागाव भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळसी (जिल्हा सातारा) येथे पळवून नेणाऱ्या पवन उर्फ अमोल मुकींदा आवटे ...