केंद्र अथवा राज्य सरकारवरील टीका हा देशद्रोह मानला जाईल, अशा आशयाचे परिपत्रक गृह विभागाने काढल्यावरून सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली ...
दुष्काळ पाहणीवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पाथर्डी तालुक्यातील सातवडला पोचला....गावात एकही टँकर नाही, हे ऐकताच मुख्यमंत्री भारावून गेले. कारण काय तर गावातील आदर्श जलमीटर योजना ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळी भागात सुरू केलेले दौरे म्हणजे केवळ ‘दुष्काळी टुरिझम’ असून, हे दौरे थांबवून दुष्काळी ...
मराठवाडा व विदर्भातील बीड, उस्मानाबाद, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता नाबार्ड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्या सहकार्याने ...
पहिल्या पर्वणीच्या कडेकोट बंदोबस्तामुळे फसलेल्या नियोजनाची जाहीर कबुली देत येत्या १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी भाविकांची वाहतूक ...
नादुरुस्त वीज रोहित्रामुळे शेतातील पिके पाण्याअभावी सुकत असताना वारंवार मागणी करूनही नवे रोहित्र बसविले जात नसल्याने तालुक्यातील एका शेतकऱ्याने वीज ...
स. म. लोहिया कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या प्राची पंडित कांबळे (१७) हिचा गुरुवारी सकाळी वर्गातच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ...
मागेल त्याला शेततळे अन् आॅगस्टमध्ये चारा छावणी सुरू केल्याचा 'क्रांतिकारी' निर्णय सांगत कुठल्याही ठोस निर्णयाविना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाड्याच्या दुष्काळी भागातील ...
राष्ट्रवादी पक्षाने जेलभरो आंदोलनाची घोषणा केली असली तरी त्या निमित्ताने सुस्तावलेल्या आणि काठावर बसलेल्या पक्ष कार्यकर्ते व नेत्यांना बांधून ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे ...
राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न असो, निधीअभावी रखडणारे प्रकल्प वा विदर्भ विकासाचा मुद्दा असो, विरोधी बाकावर बसून गेली १५ वर्षे शासनाच्या विरोधात केलेली भाषणे आणि त्याच्या माध्यमातून केलेल्या ...