राज्यातील पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. पोलीस आणि गुन्हेगारांची साखळी असल्यामुळेच गुन्हेगारांना जामीन मिळतो, अशा शब्दांत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृह खात्याला ‘घरचा’ अहेर दिला. ...
दुसऱ्या फेरीतही रिकाम्या राहात असतील तर त्या जागांवर अल्पसंख्य सोडून इतर विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेण्याची मुभा द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. ...
विदर्भात गेल्या कॅलेंडर वर्षात आत्महत्या वा विषबाधेमुळे झालेल्या मृत्यूंपैकी ६४ टक्के प्रकरणांत कीटकनाशकांचे सेवन झाल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. ...
स्मार्ट सिटीमध्ये सहभागी होण्यासाठी ठाणे महापालिकेने नवी पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून नेबरहुड ब्युटिफिकेशन या संकल्पनेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांबरोबर दुजाभाव होत असल्याचा आरोप आदिवासी समाज कृती समितीने केला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...
एफटीआयआयच्या नियामक मंडळ अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून एकीकडे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना ही संस्था मुंबईला हलविण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. ...