देशात १०० स्मार्ट सिटीज उभ्या करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने त्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्याची तयारी पूर्ण केली आहे. ...
बदलापूर येथील बेलवली भागातील ग्रीन लॉन्स या कॉम्प्लेक्समधील उषाबेन जडेजा या महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलासह सोमवारी सकाळी १० वाजता इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ...
कालौघात अनेक भाषा लुप्त झाल्या, तर काहींनी शिलालेखांच्या माध्यमातून आपले अस्तित्व टिकवले आहे़ जगभरात तब्बल ७ हजार १०२ भाषा अजूनही प्रचलित असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे़. ...
रेल्वे अपघातात जखमी प्रवाशाला थेट हॅलिकॉप्टरने रुग्णालयात नेता यावे, यासाठी रेल्वेच्या जागेत हेलिपॅड उभारणीसाठी रेल्वेकडून १४ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. ...