स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून राज्यातील शाळांमध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ विद्यालय’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये शाळांमध्ये ‘हॅण्डवॉश स्टेशन्स’ सुरू ...
शतकपूर्तीच्या निकट पोहोचलेल्या साईबाबांच्या ९७ व्या पुण्यतिथीला गुरुवारी देश-विदेशातील भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले़ साई पुण्यतिथीचे महत्त्वाचे अंग ...
रुग्णांचे प्राण वाचवणे, हे डॉक्टरांचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे साक्ष देण्यासाठी न्यायाधीश त्यांना अनिश्चित काळासाठी कोर्टात बसवू शकत नाहीत, असे नमूद करत डॉक्टरांची ...
मुंबईसह राज्यभरातील रुग्णांना दाखल करताना अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून केईएम, सायन आणि नायर रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात येणार आहे. ...
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवर वाहन चालकांकडून वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे प्रमाण प्रचंड असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या आठ महिन्यांत ...
संपुआ सरकारने पालघर येथून सुरू केलेल्या देशपातळीवरील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी २०१५-१६करिता केंद्र सरकारने आपल्या ७५ टक्क्यांच्या हिश्श्यातून ...