राज्य शासकीय सेवेतील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात भरून नोकरभरतीचा अनुशेष दूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ...
नर्मदा आणि तापी नदीच्या पाण्याचा योग्य आणि पुरेपूर वापर करून येत्या काळात जिल्ह्यातील एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे, तसेच जलयुक्त ...
शासनपातळीवर सुरू असलेल्या गोंधळामुळे अद्यापही ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नाचा तिढा कायम आहे. त्यामुळे राज्यात ६३ साखर कारखान्यांची धुराडी पेटूनही ऊस गाळपासाठी मोळी ...
भारतीय जनता पार्टी आज सत्तेवर आहे; कारण अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांनी त्याची पायाभरणी करून ठेवली आहे. अटलजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काम सुरू केले ...
पोलीस आयुक्तांपासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंत अधिकारी नागरिकांशी सौजन्याने वागत असताना दुसरीकडे कर्मचारी मात्र अनेक वेळा उद्धट वर्तणूक करीत असल्याचे निदर्शनास ...
अच्छे दिन दाखवणाऱ्या भाजपाने सत्तेत आल्यावर लोकांना बुरे दिन आणले. जिल्हा नियोजनच्या निधीला ४० टक्केची कात्री लावून हा निधी विदर्भाला नेण्याचे काम भाजपाने केले. ...