देशात आता असे राजकारणी नाहीत की पुढील ५० वर्षांनंतरच्या इतिहासात त्यांचे नाव घ्यावेसे वाटेल. तेवढी आजकालच्या नेत्यांची लायकीदेखील नाही, असा टोला शिवसेना ...
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल शनिवारी जाहीर झाला असून, यंदाही महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला आहे. सुमारे शंभर जणांनी या परीक्षेत ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधून त्याला भारतात परत आणू, अशी घोषणा केंद्र सरकारकडून वारंवार होत असतानाच दाऊदचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या छोटा शकीलने ...
मान्सून उत्तरेकडे सरकत असताना पाकिस्तानात पश्चिमी प्रकोप येणे, परिणामी उष्णतेच्या लाटेत वाढ होऊन कमाल तापमानात वरचढ होणे, त्याचवेळी मान्सूनने देश व्यापणे आणि ...
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात पावसास सुरुवात झाली आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण फुलले. गेल्यावर्षी ज्या भागात दुष्काळी स्थिती होती, त्या भागातही या वर्षी वरुणराजाने हजेरी लावली. ...
एका बाजूला जंगलांचे प्रमाण कमी होतेय, तर दुसऱ्या बाजूला हवेतील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे वाढणारा हा कार्बन वायू कोण शोषून घेणार? ...