जेव्हा बृहस्पती (गुरू) आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात, तो काळ सिंहस्थ महाकुंभपर्व म्हणून मानला जातो. स्कंद पुराणातील वर्णनानुसार दक्षिण वाहिनी गोदावरी ...
कोणत्याही धार्मिक सणाचे मूळचे उदात्त हेतू आणि स्वरूप फारच वंदनीय वाटते. मात्र आज त्यांचे दिसणारे बाजारी सादरीकरण पाहिल्यानंतर कोणत्याही सुसंस्कृत माणसाची मान शरमेने खाली जाते. ...
अनादीकालापासून कुंभमहोत्सवाची परंपरा अखंडपणे चालत आली आहे. नाशिकमध्ये येत्या १४ जुलैपासून यंदाच्या सर्वात मोठ्या कुंभमेळ््याला सुरुवात होईल. जवळपास वर्षभर ...
राज्यात एक कोटी सदस्य नोंदणी केल्यानंतर प्रदेश भाजपा ६ आॅगस्टपासून दोन महिन्यांच्या काळात तब्बल एक लाख कार्यकर्ते, नेत्यांना प्रशिक्षणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेणार आहे ...
शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, एफआरपी नुसार ऊसाला भाव नाही, कारागृहातून कैदी पळून जात आहेत, विषारी दारु पिऊन १०० लोक मेले तरी सरकार संवेदनशिल नाही त्यामुळे अशा ...