गेल्या वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे शेतक-यांमध्ये नैराश्य आहे. दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना करत आहोत, दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राची वाट पाहणार नाही ...
स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही याचे उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, त्यामुळे या मुद्यावर जनचाचणी घेण्यात यावी, असे वक्तव्य राज्याचे महाधिवक्ता व ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे यांनी केले. ...
'शोध' या जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेल्या पहिल्याच कादंबरीने अफाट वाचकप्रियता मिळवलेले लेखक मुरलीधर खैरनार यांचे प्रदीर्घ आजाराने नाशिकमध्ये निधन झाले ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी 'कृष्णकुंज' येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्बल अडीच तास भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी 'कृष्णकुंज' येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्बल अडीच तास भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ११५ वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी लंडनमध्ये होणाऱ्या त्यांच्या स्मारकात लवकरच झळकणार आहे. दि. ७ नोव्हेंबर ...
दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार तसेच कलिना येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र ...
नाशिक-मुंबई व पुणे-मुंबई हायवेवर खड्डे असल्याने व रस्त्यांचीही दुरवस्था लक्षात घेत उच्च न्यायालयाने या दोन्ही महामार्गांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी राज्य सरकारने आतापर्यंत ...
नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्यावर मागील तीन महिन्यांच्या कालावधीत ८ प्रकारच्या कारवाया करण्यात ...