समाजात ढोंगी पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारी मनोवृत्ती वाढत आहे. राष्ट्रवादी विचार म्हणजे मागास विचार, बुरसटलेले विचार असा समज पसरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक ...
बारावीनंतर एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी साडेपाच वर्षे अभ्यास करावा लागतो. त्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप असते. पण, आता इंटर्नशिपनंतर सात वर्षे गावात प्रॅक्टिस करावी ...
मध्य रेल्वेवरील लोकल प्रवाशांना सध्या गर्दीला सामोरे जावे लागत असून, गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. ...
कोण काय करतंय हे माहिती होत नाही असे नाही, पक्षात राहून पक्षाशी गद्दारी कराल तर याद राखा, असा दम माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज संस्था ...
केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यात मूल्य पूर्णपणे हटविण्याचा निर्णय घेतल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणारा कांदा ‘भाव’ खाण्याची शक्यता आहे. ...