वाढती लोकसंख्या लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने कारागृहांच्या संख्येत वाढ करण्याबाबत विचार करावा, त्याशिवाय कैदी व न्यायाधीन कैद्यांना स्वतंत्र कारागृहांत ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शक ...
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना धान्यदान करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
वसई-विरार महापालिकेच्या हद्दीमधून २९ गावे वगळण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या राज्य सरकारने तीन आमदारांच्या निवेदनानंतर आपल्या भूमिकेवरून ‘यू-टर्न’ घेतला ...
शिवसेनेने यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले असल्याने दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानातच साजरा केला जावा याकरिता सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला गतिमान करण्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होत असलेल्या स्वच्छता वार्तापत्र कार्यक्रमाने ...