बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढली असून महाराष्ट्रात कधीही निवडणुका घेतल्यास शिवसेना विजयी होईल, भविष्यकाळ आमचाच आहे, असे उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले. ...
एकरकमी एफआरपी देणे शक्य असलेल्या कारखान्यांनीच हंगाम सुरू करावा. कारखानदार पहिला हप्ता किती देतात आधी बघू, त्यानंतर आंदोलनात उतरू. आता बांधावर नव्हे कागदावरच लढणार ...
कोकण रेल्वेच्या रोहा ते वीर या पहिल्या टप्प्यातील दुहेरीकरणाचे काम रविवारपासून (८ नोव्हेंबर) सुरू करण्यात करण्यात आले. कोलाड येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ...
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याचे परिणाम महाराष्ट्रातील भाजपालादेखील सहन करावे लागू शकतात. भाजपा आम्हाला विश्वासात घेत नसल्याची राज्यातील त्यांच्या मित्रपक्षांची ...