परभणीजवळ अकोला परळी रेल्वे पॅसेंजरमध्ये मंगळसूत्र चोरट्यांना प्रतिकार करणा-या महिला प्रवाशाचा चोरट्यांनी केलेल्या चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. ...
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या कमकुवत व कुचकामी नेतृत्वामुळे भाजपाचा विजय झाला असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला ...
‘चुकीचा इतिहास समाजासमोर मांडणारे, शिवाजी महाराजांना मुस्लीमविरोधी ठरवणाऱ्यांना राज्य शासन मानाचे पुरस्कार देत आहे. त्यामुळे असहिष्णू वातावरण समाजात वाढत आहे ...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले व या विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाईल ...
पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सुरू केलेल्या व्हॉटस् अॅपच्या सेवेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यावर औरंगाबादकरांनी सर्वाधिक तक्रारी नोंदविल्या आहेत. ...
राजकारण्यांच्या भाऊगर्दीमुळे व्यासपीठावरून साहित्यिक दूर सारले जातात, हे नेहमीचेच चित्र असते. मात्र, याला आगामी संमेलनात पायबंद घातला जाण्याची शक्यता आहे. ...