आता वातावरण असे आहे की, लोक प्रत्येक गोष्टीचा दुसरा अर्थ घेतात. हे युग असहनशिलतेचे आहे. जेव्हा एखादी गोष्ट धर्मावर येते, तेव्हा लोक अत्यंत संवदेनशील होतात, असे म्हणत ...
महाराष्ट्र सदन प्रकरणात हवाला व्यवहाराच्या अंगाने चौकशी करणाऱ्या सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) या प्रकरणातील पैशांतून खरेदी केलेल्या दोन मालमत्ता ओळखल्या आहेत. ...
कर्तृत्वाच्या झळाळीने आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांना सलाम करण्यासाठी लोकमत माध्यम समूहातर्फे कलर्स प्रस्तुत एइसीसीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ...
नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात दाखल असलेल्या याचिकांवर बुधवारपासून उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार ...
राज्यांतील १५,७४७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या गावांसाठी राज्य शासनाने ४००२.८२ कोटी रुपयांची तातडीची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे, अशी माहिती ...
राज्यातील धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकित्रकरण करण्याबाबतच्या अधिनियमात (तुकडाबंदी कायदा) सुधारणा करण्यास मंजुरी देण्याचा ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या (नागरी) धर्तीवर राज्यातील २६ महानगरपालिका व २३९ नगरपरिषदांमध्ये राबविण्यात येत असलेल्या नागरी क्षेत्रातील स्वच्छ महाराष्ट्र ...
महानंद संचालक मंडळ दुसऱ्यांदा बरखास्त करणाऱ्या राज्य सरकारला मंगळवारी उच्च न्यायालयाने दणका दिला. उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या निर्णयाला दुसऱ्यांदा ...
राज्य शासनाने आज पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पीयूष सिंग हे सामाजिक न्याय विभागाचे (पुणे) नवे आयुक्त असतील. आतापर्यंत ते राजीव गांधी जीवनदायी ...