राज्यातील शिवसेना-भाजपा युती सरकारची वर्षपूर्ती ३१ आॅक्टोबर रोजी मोठ्या धूमधडाक्यात साजरी झालेली असताना, आता पुन्हा नव्याने वर्षपूर्तीचा सोहळा आयोजित करून, शिवसेनेने ...
राज्यातील ३५ ते ४० लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात, गेल्या वर्षीच्या एफआरपीची रक्कम जमा केली गेली असून, या वर्षी साखरेला २३८५ रुपये प्रती क्ंिवटल भाव मिळेल ...
बीडमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. मात्र, एक महिला उलटूनही ...
वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी राज्यातील उच्चदाब यंत्रमागांना वीजदरातील सवलत यापुढेही चालू ठेवण्यासाठी, शासन सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
अल्प पावसाची झळ खरिपाप्रमाणे रबी हंगामाला बसली असून, आतापर्यंत राज्यात ५५ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. राज्यातील आठ विभागांत शेतकऱ्यांनी विविध रबी पिकांची ...
हिवाळी अधिवेशन झाले की, आपण दोघे राज्यात फिरून २००० ते २०१४ या कालावधीत रस्त्यांची अवस्था काय होती आणि आता काय परिस्थिती आहे, याची सखोल चर्चा करू, असे थेट ...
राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३२ सहाय्यक आयुक्त/उप अधीक्षकांना अप्पर अधीक्षक/ पोलीस उपायुक्त म्हणून बढती देण्यात आलेली आहे. बढती मिळालेल्यांची नावे ...
राज्य शासनाच्या निवृत्तीवेतन धारकांना बायोमेट्रीक पद्धतीने हयातीचा दाखला देणे शक्य व्हावे, या साठी केंद्र शासनाच्या जीवन प्रमाण योजनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर ...
वादग्रस्त आदर्श सोसायटीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिकांवरील निर्णय बुधवारी उच्च न्यायालयाने राखून ठेवला. अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या सोसायटीवर ...