हिट अँड रन केसप्रकरणी सलमान खानविरुद्ध सरकारी वकिलांनी नोंदवलेल्या साक्षी-पुराव्यांत अनेक त्रुटी राहिल्याचे उच्च न्यायालयाने निकाल वाचनावेळी निदर्शनास आणले. ...
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे,अशी एकमुखी मागणी करीत काँग्रेसने मंगळवारी नागपूर दणाणून सोडले.लाखोच्या संख्येने राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला. ...
महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीने सहा वर्षांपूर्वी दिलेल्या पाच हजार ६६८ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा उभारणी कंत्राटांची चौकशी केली जाणार आहे. ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ८२ नळ योजनांचा दोन दिवसांपासून बंद असलेला ...
राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत बांठिया यांनी पद्मनाभन समितीच्या दरवाढीला ठाम विरोध दर्शविला असून आपल्या स्वतंत्र अहवालात मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिकिटांचे दर १८, २२ आणि २६ रुपये असे सुचविले आहे, ...