महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण म्हणजे गांधींच्या महात्म्याचा पुन्हा खून करण्याचा प्रकार आहे. अशा गोष्टी देशासाठी प्रचंड घातक आहेत ...
राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करत आहे. परंतु या शाळांसाठी अनुदानित शाळादेखील आंदोलनात सहभागी का झाल्या आहेत ...
अधिवेशनाचे कामकाज होत नाही, निदान बाकी सार्वजनिक कामे तरी करून घ्यावीत अशी चर्चा सर्वपक्षीय महिला आमदारांनी केली आणि राज्य महिला आयोगावर तातडीने कुणाची तरी नेमणूक करा ...
‘भाई तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती, या शब्दात पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलकी टीका केली होती. भार्इंनी मुख्यमंत्र्यांना बच्चा म्हटले होते. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वर्षाकरिता ३० हजार विहिरी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सद्यस्थितीत २६,१६९ विहिरी पूर्ण झाल्या आहेत ...
स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) रद्द करण्यात आला आहे. यामुळे उत्पन्नात होणारी तूट भरून काढण्यासाठी महापालिकांना ७६४८.८२ कोटीचे सहायक अनुदान देण्यात येत ...
राज्यातील नक्षलग्रस्त भागात जास्तीत जास्त सुरक्षाव्यवस्था वाढविण्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात येथे जाणारे पोलीस जवान मात्र हक्काच्या शासकीय निवासस्थानांपासून वंचित आहेत. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेकरिता मराठी व इंग्रजी विषयांचे पेपर पारंपरिक ऐवजी बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करण्याचा निर्णय आयोगाने घेतला ...