सध्या संसद व विधिमंडळात अभ्यासपूर्ण भाषणांची उणीव जाणवते आहे. विकासावर चर्चा होण्याऐवजी गोंधळातच वेळ वाया जात आहे. जनहिताच्या विधेयकांना चर्चेशिवाय मंजुरी देण्यात येत आहे. ...
मुंबईच्या विकास आराखड्यात झालेल्या चुकांनंतर महापालिकेने सुधारित विकास आराखड्याचे काम चार ते पाच टप्प्यांत हाती घेतले. मात्र त्यातही महापालिका असंख्य ...
मुंबई हे अन्य शहरांच्या तुलनेत एक अविश्रांत, न थांबणारं, नेहमीच धावणारं असं शहर आहे. लोकसंख्येची घनता मुंबईत सर्वांत जास्त आहे. परंतु संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे मुंबई ...
राज्यातील २६ जिल्ह्यांमधील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच इतर ग्रामपंचायतींच्या ८८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. ...
भामरागड तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतून गेल्या वर्षी ३ विद्यार्थिनी पळून जाऊन नक्षल दलममध्ये सामील झाल्या होत्या. त्यातील एक विद्यार्थिनी नक्षलवाद्यांच्या वागणुकीला ...
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ शनिवारी राज्यभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्तारोको व निदर्शने केली. केंद्रातील भाजपा ...
राज्यात थंडीचा कडाका वाढतच असून, शनिवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे, तर शनिवारी मुंबईच्या किमान तापमानात ...