संख्याबऴ नसल्यामुळे पंतप्रधान झालो नाही, असं लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिलखुलासपणे सांगत शरद पवारांनी लोकशाहीत संख्याबळाचा आदर करायला हवा याचा वस्तुपाठ राजकीय नेत्यांसमोर आखून दिला. ...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी भरघोस पडेल, अशी आम्हाला आशा होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसव्या पॅकेजची घोषणा केली ...
उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. बुधवारी नाशिकमध्ये सर्वात कमी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...
कोल्हापूरचा टोल रद्द करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. अनेक वर्षांपासून राज्यभरात चर्चेत असलेला हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे ...
पोलीस खात्यातील शिस्तीप्रमाणेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोबाईल रिंगटोन सभ्य असावी. पोलिसांनी कर्णकर्कश, फिल्मी गाणे किंवा प्राणी-पक्ष्यांच्या आवाजातील रिंगटोन ठेवू नये ...