ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. येत्या चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. कल्याणमध्ये मेट्रोचा मार्ग चुकीचा आहे. ...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, मात्र उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी जयंतीऐवजी पुण्यतिथी लिहून हसू करुन घेतलं ...