सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाला ३ जानेवारीपासून सुरूवात झाली असून, या दरम्यान अभिनंदन पत्र व मिठाई देऊन स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. ...
नाटकार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा संभाजी उद्यानामधील पुतळा हटवणा-या संभाजी ब्रिगेडच्या 4 कार्यकर्त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ...
बईनंतर जळगाव-भुसावळमधील 25 किमी अंतरासाठी ‘स्वयंचलित सिग्नल प्रणाली’चा वापर केला जात आहे. यामुळे प्रवासी गाड्यांच्या संख्येत वाढ झाली असून अपघातही टळलेत. ...