डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यातील १२५ निवडक गावांतील दलित वस्त्यांचा (अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये) सर्वांगीण विकास करण्यासाठी ...
दिल्ली येथून शुक्रवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी मुंबईकडे निघालेल्या ‘टॅल्गो’ टे्रनच्या मार्गात रतलाम स्थानकाच्या हद्दीत रेल्वे रुळांवर गाईगुरांचा कळप आला. परिणामी या टे्रनला ...
आयुर्वेदाचार्य म्हणून वावरत असलेले डॉ. बालाजी तांबे यांच्या वैद्यकीय शिक्षणाची पदवी महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीनकडे (एमसीआयएम) नाही. त्यासाठी त्यांना ...
यंदा तुलनेने चांगला पाऊस झाला, त्याचे समाधान आहे. गोदावरी नदीला काही भागात पूर आला म्हणून जायकवाडी धरण ६० टक्क्यांवर भरले. तरीही मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांवर ...
राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना शनिवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात तत्काळ ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गोरगरिबांसाठी आलेले १९ हजार १४१ क्विंटल धान्य गायब झाल्याचा प्रकार मुंबईच्या पथकाने केलेल्या तपासणीत समोर आला. पाच कोटी रुपयांचे ...
स्वातंत्र्यदिनाला धरुन आलेल्या तीन दिवसांच्या सुटीची मजी लुटताना पाऊस खोडा घालणार नाही. श्रावणसरी अंगावर छेलत उन-पावसाचा खेळ पाहत-पाहत निसर्गाचा मनमुराद आनंद ...
मोकाट कुत्र्यांची दहशत आणि त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या यांची दखल अखेर महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. या कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवणे, रेबीज निर्मूलन आणि मनुष्य-कुत्रा ...
शीव कोळीवाडा येथील एका झोपडपट्टी पुनर्विकास योजनेस आव्हान देणारी जनहित याचिका करणाऱ्या उज्ज्वला जे. पाटील या याचिकाकर्तीस मुंबई उच्च न्यायालयाने २५ हजार ...