मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
Maharashtra (Marathi News) गेल्या पाच वर्षांमध्ये हवेतील वाढते प्रदूषण व वाढत्या धूम्रपानाच्या सवयीमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. ...
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर धोक्याचा ठिकाण ठरलेल्या भोपोली फाट्यावर बहिणीला भेटण्यास चाललेले बहीण-भाऊ टेम्पोच्या धडकेने जागीच ठार झाले ...
पंतप्रधानांनी पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून काढून घेतल्याची घोषणा केल्यानंतर ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ हजाराच्या नोटेचेची गोष्ट होती. ...
विधान परिषद, महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना अचानकपणे १००० व ५०० रूपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ...
मद्य प्राशन करून गाडी चालविण्याबरोबरच, गाडी चालविताना मोबाईलवर संभाषण करण्याची कसरत चांगलीच महागात पडू शकते ...
राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा मोर्चे निघत असल्याने घाबरून भाजप-सेना युती झाली आहे. ती राज्याचे भले व्हावे म्हणून तसेच लोकांच्या हितासाठी झालेली नाही ...
सहिष्णुता हा भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा; शांतता आपल्या संस्कृतीचा पाया आहे. सध्याच्या काळात राजकारण, समाजकारणाचा पाया ढासळू लागला आहे. ...
जेव्हा जेव्हा ९/११ ची तारीख येते तेव्हा सगळे हादरून जातात....या वर्षी कोणी लग्न करून नका....पाकिटात १०१ रूपयेच मिळतील.. ...
चलनातून शंभर, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द कराव्यात, यासाठी अर्थक्रांती संस्था गेल्या १६ वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत़ मोदी सरकारच्या या निर्णयाने पहिल्याच यश आले आहे़ ...
कोची-मुझिरीज बायनाले हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलेचे दर्जेदार व्यासपीठ मानले जाते. ...