तालुक्यातील ग्राम पंचायत पांगरी माळी येथे हागणदारीमुक्त गाव अभियान युध्दपातळीवर राबविण्यात येत आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबाचे 'राशन' बंद करण्याचा ठराव ग्रामपंचायतने घेतला आहे. ...
आत्महत्या तसंच आत्मदहन रोखण्यासाठी मंत्रालयाने अजब कल्पना राबवत मंत्रालयाच्या गेटवरच अशा लोकांची यादी लावून टाकली आहे जे आत्महत्या करण्याची शंका आहे ...
राज्याच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणारे मराठी भाषा विभागाचे ४ सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाले असून ज्येष्ठ लेखक मारूत चितमपल्लींना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. ...
पारतंत्र्य अनुभवणारी स्त्री खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पाईक व्हावी या उद्देशाने येवला येथील शिक्षक कॉलनीत घरांना मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...
पठाणकोटपासून उरीपर्यंत पाकड्यांनी सांगून व ठरवून हल्ले केले व आपण बळाचा वापर कधी करावा यासाठी योग्य मुहूर्ताच्या शोधात असू, तर ते योग्य नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत ...