राज्यातील १५ हजार ४७० सहकारी पतसंस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पतसंस्था नियामक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ...
अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला २१ जानेवारीला कोल्हापुरातील न्यायालयात हजर करण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दिले. ...
‘नायगाव हे प्रेरणास्थान आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मांडलेले आदर्श विचार अंगीकारणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. नायगावच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. ...
देशभरातील सर्व पोलिसांना खाकी गणवेश पुरवण्याचे काम सोलापूरमधून आम्ही करू. त्यासाठी पंतप्रधानांनी सर्व राज्यांना सूचना द्याव्यात, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
यवतमाळचे पालकमंत्रीपद काढून घेतल्याबद्दल महसूल राज्यमंत्री संजय राठोड नाराज झाले असून त्यांनी आज ही नाराजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली. ...
काम होत नाही म्हणून तुम्ही सरकारला आंदोलनाचा इशारा दिला असेल, तर तुमचे नाव मंत्रालयाबाहेरच्या लिस्टमध्ये लागू शकते. गृहविभागाने सध्या ३७ जणांची यादी लावली आहे. ...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएस अधिकाऱ्यांची कसून चौकशी करा, अशी मागणी रामचंद्र कलसंग्रा यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. रामचंद्र कलसंग्राची मालेगाव बॉम्बस्फोट ...
केंद्रातील मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, त्यासाठी राज्यस्तरावर विविध समित्यांची मंगळवारी स्थापना ...
राज्य सरकारच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना विंदा करंदीकर ...
सात महिन्यांपूर्वी मुंबईत दाखल झालेली एसी लोकल पश्चिम रेल्वेमार्गावर धावण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. एसी लोकलच्या जास्त असलेल्या उंचीमुळे मध्य रेल्वेने ...